India vs West Indies ODI Series: भारतीय संघाची घोषणा; विराटकडे नेतृत्वाची धुरा
भारत आणि वेस्टइंडीज पहिला सामना ऑक्टोबर २१ ला गुवाहाटी येथे खेळणार आहेत. तर दुसरा सामना विशाखापटनमला २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.
वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. कसोटी मालिकेत वेस्टइंडिजचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ ५ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एशिया कपमध्ये विश्रांती दिल्यानंतर विराट कोहली संघात परतला असून कर्णधारपद त्यालाच देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनचे सुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.
दिनेश कार्थिकच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं असून रवींद्र जडेजाला अजून एक संधी देण्याचं निवड समितीने ठरवले आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आणि केदार जाधव संघातून बाहेर झाले आहेत.
भारतीय संघ:
भारत आणि वेस्टइंडीज पहिला सामना ऑक्टोबर २१ ला गुवाहाटी येथे खेळणार आहेत. तर दुसरा सामना विशाखापटनमला २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. दोन्ही सामने हे दिवस रात्र खेळवण्यात येतील.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement