शेतकरी आणि आदिवासी यांचा मोर्चा मुंबईत दाखल
मात्र मोर्चा आता मुंबईच्या दिशेला येऊन धडकला आहे.
शेतकरी आणि आदिवासी यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी 50 हजारहून जास्त लोकांनी मोर्चा काढला. तसेच मागण्या पूर्ण होण्यासाठी या लोकांनी ठाणे पासून ते मुंबई पर्यंत पायी जाण्याचे ठरविले होते.
मात्र मोर्चा आता मुंबईच्या दिशेला येऊन धडकला आहे. तर मोर्चामधील लोक जोरजोरात घोषणा करुन आझाद मैदानाच्या दिशेने पुढे सरकत आहेत. या शेतकऱ्यांनी आणि आदिवासी यांनी हा मोर्चा मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले आहे. तर उद्या हा मोर्चा उद्या थेट आझाद मैदानावर धडकणार आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई लवकरात देण्यात यावी. तसेच वनविधायक कायद्याची अंमलबजावणी करुन आदिवासींच्या नावावर जमिनी करव्यात अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Advertisement
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Advertisement
Advertisement
Advertisement