IND vs SL 3rd T20: भारत विरूद्ध श्रीलंका; राजकोट मध्ये रंगणार आज अंतिम सामना

टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 इंटरनेशनल सीरीज मधील आज तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.

Team India| File Image

टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 इंटरनेशनल सीरीज मधील आज तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. राजकोटच्या स्टेडियम वर हा सामना होणार असून सध्या दोन्ही संघाने 1-1 असे सामने जिंकले आहेत. आता सीरीजची ट्रॉफी जिंकल्यासाठी दोन्ही संघाकडून कसोसीचे प्रयत्न सुरू असणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement