IND W vs AUS W 2nd T20 2022: ऑस्ट्रेलियाची वेगवान फलंदाजी, भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघ दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. नाणेफेक जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीने 57 चेंडूत 89 धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 82 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement