IND vs AUS 4th Test Stumps: चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3/0, भारताकडे 88 धावांची आघाडी

भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात एकही बिनबाद 50 धावा केल्या.

Virat Kohli

अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात एकही बिनबाद 50 धावा केल्या. कोहलीच्या 91 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या आणि अजूनही भारत 88 धावांनी मागे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement