महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा केंद्रा कडून प्रयत्न  केले जात असल्याचा दावा आज पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ईडी, सीबीआय यांंचा गैरवापर करून त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. व्यकय्या नायडू यांना पत्र दिल्यापासून 10 मार्च ला सरकार पडेल अशा अफवा सुरू झाल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)