पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांचा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा ओढा अधिक असतो. मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सध्या प्रशासनाकडून विविध ठिकाणी पर्यटन स्थळांवर बंदी घालत आहे. सध्या रायगड जिल्हाधिकारींकडून देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहन प्रवेश बंद असणार आहे. तसेच 1 किमी अंतरापासून मद्यपान, धबधब्यावर पोहणं, सेल्फी यावरही बंदी असणार आहे. नक्की वाचा:  Tourist Safety Rules Imposed in Pune: लोणावळा, मावळ मध्ये पावसाळी सहलींवर प्रशासानाचे निर्बंध; एकवीरा देवी मंदिर ते पवना धरणावर जाण्यास 31 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश.

देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास बंदी

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)