तुळशी, विहार पाठोपाठ तानसा देखील ओव्हर फ्लो; मुंबईकर पाणीकपात दूर होण्याच्या प्रतिक्षेत
मुंबई मध्ये सध्या 10% पाणीकपात लागू आहे. परंतू मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने त्यात होणारी वाढ आनंददायक आहे.
मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार नंतर पहाटे तानसा देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणीकपात लवकरच दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement