Maharashtra to Reopen Colleges: राज्यात दिवाळी नंतर कॉलेज पुन्हा खुली करण्याबाबत येत्या 2-4 दिवसात निर्णय होणार; उदय सामंत यांचे संकेत
महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या 2-3 दिवसांत होण्याची शक्यता मंत्री उदय सामंत यांनी बोलुन दाखवली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा कॉलेजेस विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये कशी सुरू करायची याबाबत लवकरच शासन निर्णय होणार आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी यांनी कोविडची लस घेतलेली असावी असं पाहून महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी पूर्ण क्षमतेने तर काही ठिकाणी 30%, 50% क्षमतेने कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी TV9 शी बोलताना दिली आहे.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement