किसान लाँग मार्च तूर्तास ठाणे जिल्हयातल्या वाशिंद मध्येच थांबणार; शेतकरी नेत्यांचा निर्णय

सध्या शेतकरी नेत्यांनी हा लॉंगमार्च वाशिंद मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

kisan Long March | Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज विधिमंडळात शेतकरी नेत्यांसोबत बैठक झाली आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री उद्या विधानसभेत त्याबाबत निवेदन सादर करणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्या हे आंदोलन मागे घेतलं जाणार आहे. सध्या शेतकरी नेत्यांनी हा लॉंगमार्च वाशिंद मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now