Congress Demand President Rule In Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची Nana Patole यांची मागणी, म्हणाले- 'सध्याचे सरकार बरखास्त करावे'
नाना पटोले म्हणाले,'हे सरकार भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याला बरखास्त करावे, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.'
राज्यात ज्याप्रकारे धार्मिक दंगली वारंवार होत आहेत, ते पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे राज्यातील विद्यमान सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते म्हणाले, 'हे सरकार भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याला बरखास्त करावे, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे.' (हेही वाचा: Aurangzeb चा फोटो WhatsApp Profile Photo ठेवल्याने एकाला नवी मुंबई मध्ये अटक)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement