अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सार्या शेतकर्यांना मदत मिळेल, कुणीही विम्यापासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे आश्वासन
एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सार्या शेतकर्यांना मदत मिळेल, कुणीही विम्यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी दिली आहे. एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही. असेही ते म्हणाले.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Yogesh Kadam's Mobile Phone Missing: आक्रीतच म्हणायचं! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब; हरवला की चोरीस गेला? संभ्रम
Sri Lanka's Highest Honour Mitra Vibhushana: पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान 'मित्र विभूषण' प्रदान
Piyush Goyal on Indian Startups: 'भारतीय कंपन्यांनी किराणा सामान आणि आईस्क्रीम डिलिव्हरीपेक्षा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे'; मंत्री पियुष गोयल यांनी साधला देशातील स्टार्टअप्स उद्योगावर निशाणा
Mumbai: बनावट नकाशे दाखवून केलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; बीएमसी अधिकाऱ्यांवर चौकशीचा फेरा
Advertisement
Advertisement
Advertisement