Rajasthan: शाळेतून परतत असलेली 5 मुले कारच्या धडकेत ठार
शाळेतून परतत असलेल्या 5 मुलांना धावत्या कारने धडक दिली. या धडकेत पाचही मुले जागीच ठार झाली.
शाळेतून परतत असलेल्या 5 मुलांना धावत्या कारने धडक दिली. या धडकेत पाचही मुले जागीच ठार झाली. ही घटना जलोर येथे घडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Uttar Pradesh Shocker: भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; दोन मुलांचा जागीच मृत्यू, जखमी पत्नी रुग्णालयात दाखल
Panvel Sexual Assault Case: बसस्टॉपवर सोडतो म्हणत कॉलेजच्या विद्यार्थीनीला शेतात नेत, इको चालकाचा पनवेल मध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार
Smartphone Use and Mental Health: स्मार्टफोनच्या वापरामुळे 13-17 वयोगटातील मुलांच्या मेंदूवर होत आहे नकारात्मक परिणाम; वाढत आहे राग, चिडचिडेपणा, आक्रमकता, नैराश्य आणि चिंता- Study
New Hajj 2025 Rules: सौदी अरेबियाने जारी केले 'हज 2025'साठी नवीन नियम; लहान मुलांना परवानगी नाही, प्रथमच यात्रा करणाऱ्यांना प्राधान्य
Advertisement
Advertisement
Advertisement