LoC वर पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या फायरिंग ला भारताकडून प्रत्युत्तर; जीवितहानीचं वृत्त नाही

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत.

Photo Credit- X

जम्मू कश्मीर मध्ये Line of Control वर काही ठिकाणी पाकिस्तानी आर्मी कडून फायरिंग झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान पाकिस्तान कडून सुरू करण्यात आलेल्या या फायरिंगला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तान मध्ये संबंध तणावाचे झाले आहेत. नक्की वाचा: BSF Jawan Crosses Border: बीएसएफ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात,सीमा ओलांडल्याने फिरोजपूरजवळ कारवाई.  

एलओसी वर फायरिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement