NCERT कडून सामाजिक शास्त्रामध्ये रामायण, महाभारत यांचा समावेश करण्याची शिफारस; प्रस्ताव विचाराधीन

गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्रावरील पेपरसाठी अनेक शिफारशी केल्या आहेत.

शाळा (Photo Credit: PTI)

रामायण, महाभारत यांचा सामाजि शास्त्रांच्या पुस्तकामध्ये समावेश व्हावा तसेच शाळेच्या भिंतींवर भारताचं संविधान लिहलेलं असावं असा प्रस्ताव NCERT च्या एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं chairperson C I Issac यांनी सांगितलं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. National Council for Educational Research and Training कडून अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. National War Memorial In NCERT Curriculum: आता इयत्ता सातवीचे विद्यार्थी शिकणार देशाच्या शूर सैनिकांची गाथा; या वर्षापासून अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील धड्याचा समावेश .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement