IND vs AUS 3rd Test: भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला, कुहमन आणि लायनची उल्लेखनीय कामगिरी
रोहित शर्मा (12), रवींद्र जडेजा (4) आणि श्रेयस अय्यर (0) आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत बाद झाले. विराट कोहली (52 चेंडूत 22 धावा) लयीत दिसत होता पण सत्राच्या शेवटच्या क्षणी टॉड मर्फीने त्याला एलबीडब्ल्यू केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला आहे. भारताला केवळ 33.2 षटकांचा सामना करता आला. भारताचा एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कुहमनने पाच बळी घेतले. लायनलाही तीन विकेट घेण्यात यश आले. रोहित शर्मा (12), रवींद्र जडेजा (4) आणि श्रेयस अय्यर (0) आक्रमक पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत बाद झाले. विराट कोहली (52 चेंडूत 22 धावा) लयीत दिसत होता पण सत्राच्या शेवटच्या क्षणी टॉड मर्फीने त्याला एलबीडब्ल्यू केले.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement