IND vs NZ 3rd T20: मालिका जिंकण्यासीठी न्युझीलंडने भारतासमोर ठेवले 161 धावाचे लक्ष्य, सिराज आणि अर्शदीपने घेतल्या 4 विकेट

टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

Photo Credit- Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळवला जात आहे. टीम इंडियाचे लक्ष मालिका जिंकण्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करतान न्युझीलंडने भारतासमोर 161 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय गोलंदाजापैकी मोहम्मद सिराज आणि अर्शदीपने 4-4 विकेट घेतल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement