IPL 2022, MI vs RR Match 9: ईशान किशन- तिलक वर्मा यांनी मुंबईला सावरलं, विजयासाठी 9 षटकांत आणखी 93 धावांची गरज

IPL 2022, MI vs RR Match 9: सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यावर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या अर्धशतकी भागीदारीने मुंबई इंडियन्सचा डाव सावरला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 194च्य विशाल धावसंख्येचा पाठलाग करत मुंबईने 11 षटकांत दोन बाद 101 धावा केल्या आहेत. ईशान 44 धावा आणि तिलक 40 धावा करून खेळत आहे.

ईशान किशन, तिलक वर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RR Match 9: सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यावर ईशान किशन (Ishan Kishan) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांच्या अर्धशतकी भागीदारीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) डाव सावरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिलेल्या 194च्य विशाल धावसंख्येचा पाठलाग करत मुंबईने 11 षटकांत दोन बाद 101 धावा केल्या आहेत. ईशान 44 धावा आणि तिलक 40 धावा करून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement