IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहममध्ये पावसाची संतत धार सुरु, दुसऱ्या सत्राचा खेळही लांबणीवर

नॉटिंगहम येथे पावसाची संतत धार सुरूच आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा व अंतिम दिवसाचा खेळ होणार आहे पण पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे आता दुसऱ्या सत्राचा खेळ देखील लांबणीवर पडला आहे. भारताला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.

नॉटिंगहम, ट्रेंट ब्रिज (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहम (Nottingham) येथे पावसाची संतत धार सुरूच आहे. भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा व अंतिम दिवसाचा खेळ होणार आहे पण पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे आणि तपासणी पुढे ढकलण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement