IND vs AUS 1st T20: टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान या सामन्यावर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी अचूक विश्लेषण केले आहे. ते म्हणाले, भारताच्या डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या समस्या पुन्हा अधोरेखित झाल्या. मला शंका आहे की रोहित शर्मा खूप लवकर गोलंदाज शोधत होता. एकटा बुमराह ही पोकळी भरू शकत नाही.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement