IND vs PAK: हाफिजने पाकिस्तानच्या पराभवासाठी कर्णधार बाबर आझमला जबाबदार धरले; पहा काय म्हणाला तो
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मैदानावर विराट कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेले 160 धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) टी-20 विश्वचषच 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) फटकारले आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान (IND vs PAK) विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मैदानावर विराट कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेले 160 धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला 16 धावा बचावाव्या लागल्या, पण कर्णधार बाबरने फिरकीपटू मोहम्मद नवाजकडे चेंडू सोपवला. बाबरच्या या निर्णयावर आता हाफिजने प्रश्न उपस्थित केले आहेत. बाबर आता शिकला नाही तर कधी शिकणार, असे माजी अष्टपैलू खेळाडूने म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement