IND vs BAN: बांगलादेशने नाणेफेक जिंकली, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धुरी केएल राहुलच्या हाती
मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
टीम इंडिया आज बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. भारताने याआधीच मालिका गमावली आहे. आता शेवटचा सामना जिंकून इज्जत वाचवण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासह तीन खेळाडू जखमी झाल्याने भारतासाठी हे आव्हान आणखी कठीण झाले आहे. रोहित शर्मा आणि दीपक चहर गेल्या सामन्यात जखमी झाले होते, तर कुलदीप सेनला पहिल्या वनडेनंतर दुखापत झाली होती. रोहित शर्मा आधीच या मालिकेतून बाहेर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल जबाबदारी सांभाळणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वनडेसाठी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement