कृषि कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले आहेत.

Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Assembly | (Photo Credits-Twitter)

केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्याने किरकोळ बदल सुचवून त्यावर अभिप्राय मागितले. आणि ते जर केंद्र सरकारने आधीच मान्य केले आहेत, तर मग या कायद्यांविरोधात इतके दिवस अडवणूक आणि भ्रामक प्रचार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement