Union Budget 2022: आर्थिक संकल्पातून सामान्य आणि गरिबांना काय मिळाले? असा सवाल करत केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी साधला निशाणा

केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे. राऊत यांनी असे म्हटले आहे की, सामान्यांना आणि गरिबांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळाले? अर्थसंकल्प हा भ्रामक, जुमला, गोलमाल आणि टाइमपास असून तो फ्लॉम सिनेमाप्रमाणे आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement