Union Budget 2022: आर्थिक संकल्पातून सामान्य आणि गरिबांना काय मिळाले? असा सवाल करत केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी साधला निशाणा
केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे. राऊत यांनी असे म्हटले आहे की, सामान्यांना आणि गरिबांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळाले? अर्थसंकल्प हा भ्रामक, जुमला, गोलमाल आणि टाइमपास असून तो फ्लॉम सिनेमाप्रमाणे आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement