Sangli: वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ; सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

पूर | प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि जोरदार पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. वाळवा येथील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून, सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement