Passport Verification: अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही - संजय पांडे
अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं आहे.
आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Indian e-passport: भारतीयांना आता मिळनार ई पासपोर्ट; जाणून घ्या या नव्या पासपोर्टचे फायदे,खास वैशिष्ट्यं आणि तुम्ही कसा काढाल ई पासपोर्ट?
CBSE Results 2025: सीबीएसई बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी केली महत्त्वाची घोषणा; verification, re-evaluation करणार्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement