Passport Verification: अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही - संजय पांडे

अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं आहे.

Sanjay Pandey (PC - Twitter)

आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement