Passport Verification: अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही - संजय पांडे
अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं आहे.
आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Indian e-passport: भारतीयांना आता मिळनार ई पासपोर्ट; जाणून घ्या या नव्या पासपोर्टचे फायदे,खास वैशिष्ट्यं आणि तुम्ही कसा काढाल ई पासपोर्ट?
CBSE Results 2025: सीबीएसई बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी केली महत्त्वाची घोषणा; verification, re-evaluation करणार्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement