Maharashtra Heat Wave: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली; अकोल्यात पारा 37 अंशांच्या वर गेला; जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.
Maharashtra Heat Wave: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान वाढले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Weather Alert: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Update: राज्यातील तापमान स्थिर, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण, कोरडी आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील उद्याचे हवामान
Heat Stroke Cases in Maharashtra: यंदाचा उन्हाळा कडक! गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ; 34 घटनांची नोंद
Mumbai AC Local Services: उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सुरु करणार 14 नवीन एसी लोकल सेवा; गर्दीच्या वेळी धावणार 2 नवीन गाड्या
Advertisement
Advertisement
Advertisement