Maharashtra Heat Wave: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली; अकोल्यात पारा 37 अंशांच्या वर गेला; जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.

उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

Maharashtra Heat Wave: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान वाढले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचले आहे. यामुळे आता नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात तापमानाचा पारा 37 अंशांच्या वर पोहोचला.राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement