Jalyukt Shivar Abhiyan: संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते- देवेंद्र फडणवीस

जलयुक्त शिवार ही जनतेची आणि जनतेने राबविलेली योजना! उच्च न्यायालयाद्वारे स्थापित देशभरातील तज्ञांच्या समितीने सुद्धा हीच बाब सांगितली होती. त्यामुळे संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते. आता योजनेच्या फायद्यांबाबत सरकारनेच उत्तर दिले आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis | (File Photo)

जलयुक्त शिवार ही जनतेची आणि जनतेने राबविलेली योजना! उच्च न्यायालयाद्वारे स्थापित देशभरातील तज्ञांच्या समितीने सुद्धा हीच बाब सांगितली होती. त्यामुळे संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते. आता योजनेच्या फायद्यांबाबत सरकारनेच उत्तर दिले आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ट्विट

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे "दात घशात गेले!- आशिष शेलार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement