HD Kumaraswamy On Boundary Issue: सीमाप्रश्नात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे.

HD Kumaraswamy | (Photo Credits: ANI)

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे. माझ्या माहितीनुसार या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी म्हटल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement