Andheri By Poll 2022: उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा; Samata Party च्या 'मशाल' चिन्हाच्या आक्षेपाविरूद्धची याचिका Delhi High Court ने फेटाळली

निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढू शकणार आहेत.

Andheri By Poll 2022 मध्ये उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा मिळाला आहे.  या निवडणूकीमध्ये भाजपाने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता या निवडणूकीसाठी Samata Party च्या 'मशाल' चिन्हाच्या आक्षेपाविरूद्धची याचिका Delhi High Court ने फेटाळली आहे त्यामुळे त्यांना अजून एक दिलासा मिळाला आहे. निवडणूकआयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके निवडणूक लढू शकणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement