DCM Devendra Fadnavis On Akola and Ahmednagar: अकोला, अहमदनगर येथे शांतता, मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी कोणीतरी प्रयत्नशील- देवेंद्र फडणवीस

अकोला आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत. पण आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात, हा प्रकार राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला आणि अहमदनगरच्या घटनांवर म्हटले आहे.

Devendra Fadnavis

अकोला आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत. पण आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात, हा प्रकार राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला आणि अहमदनगरच्या घटनांवर म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement