DCM Devendra Fadnavis On Akola and Ahmednagar: अकोला, अहमदनगर येथे शांतता, मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी कोणीतरी प्रयत्नशील- देवेंद्र फडणवीस
अकोला आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत. पण आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात, हा प्रकार राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला आणि अहमदनगरच्या घटनांवर म्हटले आहे.
अकोला आणि अहमदनगर या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत. पण आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात, हा प्रकार राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला आणि अहमदनगरच्या घटनांवर म्हटले आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement