Central Railway Disrupts: मध्य रेल्वेचा खोळंबा; कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटे जागीच

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल आहे. कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटांपासून जागीच उभ्या असल्याच चित्र आहे. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे,

Photo Credit- x

Central Railway Disrupts:  मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल आहे. कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटांपासून जागीच उभ्या असल्याच चित्र आहे. त्याशिवाय, रेल्वे उशीराने धावत आहेत. त्याबाबतचा संताप नागरिक सोशल मिडीयावर व्यक्त करत आहेत. दरम्यान बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संतप्त नागरिक रेल्वे ट्रेकवर उतरले होते. त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे.  संतप्त नागरिक रेल्वे ट्रेकवर उतरूण घोषणाबाजी करत आहेत.

पोस्ट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement