Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने दिली Y+ श्रेणीची सुरक्षा

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत.

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या अंतर्गत बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement