Bombay High Court कडून रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल; मुंबई, नवी मुंबई सह 6 पालिका आयुक्तांना समन्स जारी
मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे.
मुंबईकरांसाठी रस्त्यावरील खड्डे ही समस्या आहे. यावरून अनेक राजकीय पक्षांनीही आवज उठवला आहे परंतू मागील कित्येक वर्षात त्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. काल यावरूनच मुंबई उच्च न्यायालयाने 6 पालिका आयुक्तांना समन्स पाठवला आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे. सध्या या खड्ड्यांमुळे अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. BMC: मुंबईमध्ये 2022 पासून खड्ड्यांच्या 14,000 हून अधिक तक्रारी प्रलंबित; विरोधकांकडून BMC वर टीका .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Advertisement
Advertisement
Advertisement