Nashik: नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मेटघर गावातील पाणी प्रश्न बिकट; जल जीवन अभियानांतर्गत रापर्यंत नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी केली चर्चा, पहा व्हिडिओ

जल जीवन अभियानांतर्गत रापर्यंत नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

पाण्यासाठी महिला उतरल्या विहिरीत, आदित्य ठाकरे (PC - Twitter, Facebook)

नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मेटघर गावातील महिलांचा पाणी प्रश्न जटील होऊन बसला आहे. पाण्यासाठी जीव मुटीत घेऊन रोज महिलांना पिण्याचा पाणी भराव लागत आहे. जल जीवन अभियानांतर्गत रापर्यंत नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

विहिरीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भूगर्भातील पाणी पुनर्प्राप्त करण्यासाठी पंप स्थापित करत आहोत. यामुळे ही परिस्थिती दूर करून पाण्यावर सुरक्षित प्रवेश मिळेल, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महिलांची पाण्यासाठी वणवण - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement