Maharashtra Political Crisis: राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून माविआ नाराज - केंद्रीय मंत्री भागवत कराड
ते म्हणाले काही आमदार सुरतला आल्याचे मला सकाळी समजले. मी त्यांच्यापैकी कोणालाही भेटलो नाही पण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याचे दिसून येते.
विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले काही आमदार सुरतला आल्याचे मला सकाळी समजले. मी त्यांच्यापैकी कोणालाही भेटलो नाही पण राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत भाजपला ज्या प्रकारे मते मिळाली त्यावरून महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याचे दिसून येते.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement