Bacchu Kadu On Raj Thackeray: भोंग्याच्या राजकारणावरुन बच्चु कडू यांची राज ठाकरेंवर टीका

मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे, असा सल्ला कडू यांनी अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.

Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

राज्यमंत्री (Bacchu Kadu) यांनी भोंग्याच्या राजकारणावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदिर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते. एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातून प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे, असा सल्ला कडू यांनी अप्रत्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement