भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचे 3 टी-20 सामने प्रेक्षकांविना; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Stadium (Photo Credit Twitter)

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारत विरुद्ध इंग्लंड याच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील अखेरचे तीन सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement