Khalistani Violence: भारतीय दुतावासावरील हल्ल्यांमुळे विदेश मंत्री एस जयशंकर निराश
भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे - एस जयशंकर
भारतीय दुतावासा (Indian Embassy) बाहेरील हल्ले आणि निर्दशनावरुन भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय दुतावासांना सुरक्षा देण्यास ब्रिटेन सरकार अपयशी ठरले आहे. खलिस्तानी हिंसाचारावर,जयशंकर म्हणाले की, परदेशी "सरकारांना आठवण करून देण्याची गरज आहे" की "कट्टरतावाद, दहशतवाद, हिंसाचार यांना समर्थन देण्यासाठी नागरी स्वातंत्र्याचा गैरवापर केला जाऊ नये"
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही
Jaishankar on Kashmir Issue: 'काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला...'; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मोठे विधान
UAPA Tribunal Upholds Ban SFJ: 'शिख फॉर जस्टिस'वर पाच वर्षांची बंदी कायम; यूएपीए न्यायाधिकरणाकडून पुष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement