Devendra Fadnavis: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ठराव बहुमताने मंजूर होईल- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव आज मांडतील. मला आशा आहे की हा ठराव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की काल बोलणार्‍यांनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षे काहीही केले नाही, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आणि भाषावार प्रांतांच्या निर्मितीपासून झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

मुख्यमंत्री सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव आज मांडतील. मला आशा आहे की हा ठराव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की काल बोलणार्‍यांनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षे काहीही केले नाही, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आणि भाषावार प्रांतांच्या निर्मितीपासून झाली. हा वाद वर्षानुवर्षे सुरू आहे. आम्ही या विषयावर कधीही राजकारण केले नाही आणि आम्हाला आशा आहे की कोणीही यावर राजकारण करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, असे सीमाभागातील जनतेला वाटले पाहिजे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ट्विट

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement