Devendra Fadnavis: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ठराव बहुमताने मंजूर होईल- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव आज मांडतील. मला आशा आहे की हा ठराव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की काल बोलणार्‍यांनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षे काहीही केले नाही, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आणि भाषावार प्रांतांच्या निर्मितीपासून झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

मुख्यमंत्री सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव आज मांडतील. मला आशा आहे की हा ठराव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की काल बोलणार्‍यांनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षे काहीही केले नाही, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आणि भाषावार प्रांतांच्या निर्मितीपासून झाली. हा वाद वर्षानुवर्षे सुरू आहे. आम्ही या विषयावर कधीही राजकारण केले नाही आणि आम्हाला आशा आहे की कोणीही यावर राजकारण करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, असे सीमाभागातील जनतेला वाटले पाहिजे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement