Operation Ajay: इस्रायलमधून भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत ‘ऑपरेशन अजय’ राबवणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

Foreign Minister S Jaishankar (PC - ANI)

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement