Operation Ajay: इस्रायलमधून भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत ‘ऑपरेशन अजय’ राबवणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement