Odisha Train Tragedy: ओडिशा ट्रेन दुर्घटनेवर गौतम अदानींची मोठी घोषणा, अनाथांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.

Gautam Adani (PC - PTI)

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही मोठ्या संख्येने लोक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी अदानी समूहाने विशेष पुढाकार घेतला आहे. गौतम अदानी यांनी जाहीर केले आहे की, 'ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.

पाहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement