'भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमा अजून इतक्या सुरक्षित नाहीत की लोक शांतपणे झोपू शकतील'- RSS Chief Mohan Bhagwat
या कार्यक्रमाला समाजशक्ती संगम असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 15 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत शुक्रवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहोचले. येथे त्यांनी स्वयंसेवकांच्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. 2025 मध्ये होणाऱ्या आरएसएसच्या शताब्दी सोहळ्यांच्या मालिकेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समाजशक्ती संगम असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 15 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, 'भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करत आहे पण त्याच्या पश्चिम आणि उत्तर सीमा इतक्या सुरक्षित नाहीत की लोक शांतपणे झोपू शकतील.' (हेही वाचा: New Delhi: इंडोनेशियातील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइट्सवर करत आहे हल्ला, सायबर-सुरक्षा तज्ञांनी चिंता केली व्यक्त)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement