केंद्रात सत्तेत असलेले भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA) सरकार पाडता येऊ शकतं, असा विश्वास वंचित बहूजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar,Bihar Assembly Election 2020) आम्ही देशाच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. बिहार विधानसभा निवडणुकीत जर एनडीए सरकारचा (जदयु-भाजप) पराभव करता आला तर आम्ही असे मानतो की केंद्रातील विद्यमान सरकारही पाडता येऊ शकते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, देशाच्या भवितव्यासाठी बिहार विधानसभा निवडणूक 2020 किती महत्त्वाची आहे हे आम्ही चांगलेच जाणतो. त्यामुळेच आम्ही आघाडीचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी बिहारध्ये विद्यमान सरकारचा (एनडीए- जदयु- भाजप) पराभव झाला तर भविष्यातले राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकते याचे काही संकेतच अॅड. आंबेडकर यांनी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
प्रकाश आंबेडकर ट्वीट -
बिहार में होनेवाले चुनाव देश के राजन%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8 https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fnews%2Fbihar-assembly-election-2020-nda-government-at-the-center-can-also-be-overthrown-adv-prakash-ambedkar-177133.html',900, 600)">