World Cup 2011: आजच्याच दिवशी विश्वचषकावर Team India ने कोरलं होतं आपले नाव. ऐतिहासिक कामगिरीला आज 12 वर्षे पूर्ण
या विश्वचषकात महत्त्वपुर्ण कामगिरी करणारा भारताचा फलंदाज युवराज सिंहने या विजयाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
भारताने आजच्याच दिवशी 2011 साली विश्वचषक जिंकला (World Cup 2011) होता. आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले होते. यापुर्वी 1983 साली कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर 2 एप्रिल 2011 साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने हा इतिहास रचला होता. या विश्वचषकात महत्त्वपुर्ण कामगिरी करणारा भारताचा फलंदाज युवराज सिंहने या विजयाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने या संदर्भात एक पोस्ट केली आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement