T20 World Cup 2021: केवळ ‘हे’ दोन संघ इंग्लंडला पराभूत करू शकतात, विश्वचषक जेतेपदासाठी Kevin Pietersen ने निवडले आघाडीचे संघ

इंग्लंडचा माजी फलंदाज महान केविन पीटरसनने दोन संघ निवडले आहेत जे सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला पराभूत करू शकतात. पीटरसनने इंग्लंडला पराभूत करण्यासाठी बाबर आजमच्या पाकिस्तान आणि मोहम्मद नबीच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघावर दाव लावला.

जोस बटलर आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: इंग्लंडचा (England) माजी फलंदाज महान केविन पीटरसनने (Kevin Pietersen) दोन संघ निवडले आहेत जे सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला पराभूत करू शकतात. पीटरसनने इंग्लंडला पराभूत करण्यासाठी बाबर आजमच्या पाकिस्तान (Pakistan) आणि मोहम्मद नबीच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान (Afghanistan) संघावर दाव लावला. पण त्याने या दाव्याला अपवाद सांगत लिहिले की हा सामना शारजाह येथे खेळला गेला तरच दोन्ही आशियाई संघांना मॉर्गनच्या खेळाडूंना मागे टाकण्याची संधी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Pahalgam Attack नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोड वर; सर्वपक्षीय दलांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन करून सूचना; 'पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवा'

Gold Rate Prediction On Akshaya Tritiya 2025: 1 लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर अक्षय्य तृतीयामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील का? काय आहे तज्ञांचे मत? जाणून घ्या

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत रद्द करू शकतो पाकिस्तानसोबतचा युद्धविराम करार; देशाने 'दहशतवाद' नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement