Shoaib Akhtar on Virat Kohli: शोएब अख्तर याचे विराट कोहलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, तो जर माजी कर्णधार विराट कोहली याच्या जागी असता तर त्याने 120 शतके ठोकल्यानंतरच विवाह केला असता. पूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रीत केले असते.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, तो जर माजी कर्णधार विराट कोहली याच्या जागी असता तर त्याने 120 शतके ठोकल्यानंतरच विवाह केला असता. पूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रीत केले असते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now