INDvsENG: 'नाण्याला दोन बाजू असतात...'; भारताच्या पराभवानंतर Sachin Tendulkar ने दिली प्रतिक्रिया (See Tweet)
भारताचा आज झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता 13 नोव्हेंबरला त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताने ठेवलेले 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 4 षटके बाकी असताना एकही बिनबाद 170 धावा केल्या. भारताचा आज झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चेला ऊत आला आहे. अशात महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर याने आजच्या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणतो, 'नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जीवनालाही. जर आपण आपल्या संघाचे यश आपले यश असल्यासारखे साजरे केले, तर आपण आपल्या संघाचे नुकसानही सहन करू शकलो पाहिजे. आयुष्यात दोघेही हातात हात घालून चालतात.
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement