IND vs BAN 1st Test Day 1: पहिल्या दिवशी भारताने सहा गडी गमावून केल्या 278 धावा, श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ

पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना सहा गडी गमावून 278 धावा केल्या आहे. श्रेयस अय्यर 82 धावा करून खेळत आहे.

श्रेयस अय्यर, आर अश्विन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना सहा गडी गमावून 278 धावा केल्या आहे. श्रेयस अय्यर 82 धावा करून खेळत आहे. त्याचवेळी पुजारा 90 धावा करून बाद झाला आहे, तर त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेल ही बाद झाला आहे. तसेच रविचंद्रन अश्विन अजून फलंदाजीला आलेला नाही. यानंतर शेवटचेच फलंदाज राहिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement