IND vs SA: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या कसोटी मालिका पराभवावर Virat Kohli याची पोस्ट, पहा काय लिहिले

केपटाऊनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली निराश झाला होता. खेळाला दीड दिवस शिल्लक असताना 212 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी आफ्रिकी खेळाडूंनी शानदार क्रिकेटचे प्रदर्शन केले. कोहलीने भारताच्या पहिल्या डावात 79 धावा केल्या आणि दुसऱ्या डावातही तो चांगल्या लयीत दिसला.

विराट कोहली आणि टेंबा बावुमा (Photo Credit: PTI)

केपटाऊनमध्ये भारताने (India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली निराश झाला होता. खेळाला दीड दिवस शिल्लक असताना 212 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी आफ्रिकी खेळाडूंनी शानदार क्रिकेटचे प्रदर्शन केले. कोहलीने ट्विटरवर लिहिले की, “एक कठीण मालिका. तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now